शरद पवार ग्राम समृध्दी योजना या पुढे राज्य योजना म्हणुन राबविणे बाबत
राज्य सरकारची मोठी घोषणा
माहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन गाय व म्हेैस या साठी पक्का गोठा बांंधण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या त्या नुसार गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावराचे टँगीग करणे आवश्क होते .परंतु या संदर्भात स्वखर्चाने घेतलेल्या जनावरानां टँगीग करणे शेतकरी वर्गांना ञास दायक होते त्या मुळे शासनाने आज खालील प्रमाणे शुद्धिपञक काढुन नविन निर्णय घेतला आहे.
संबंधित गावचे ग्रामसेवक/ तांञिक सहाय्यक/ ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन लाभार्थीं यांच्या कडे असणांऱ्या जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी.पंचनामा करताना ग्रामसेवक , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असणे आवश्क आहे .
सदरील शासन आदेश क्र.202303171306132616
आधिक माहिती साठी शासन निर्णय पहा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा